कांद्याला किमान १५ रुपये किलो हमीभाव द्या, अन मग काय रामराज्य करायचं ते करा, असा राज्य व केंद्र सरकारला टोला मारून शेतकऱ्यांचे प्रश्न भिजत राहिले; तर खासदारकी काय चाटायची काय ...
कपालेश्वर मंदिरात गाभाऱ्यात प्रवेशासाठी आलेल्या भूमाता ब्रिगेड च्या तृप्ती देसाई यांना भाविकांच्या विरोधामुळे दर्शन न घेताच आज माघारी परतावे लागले. ...
चारित्र्याचा संशय घेऊन एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना कुमठा तांडा (ता़ उ़ सोलापूर) येथे घडली़ याप्रकरणी पती व सासूविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
तामिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री एम.जी.रामचंद्र यांच्या निधनानंतर सलग दुस-यांदा सत्ता मिळवणा-या जयललिता तामिळनाडूच्या पहिल्या मुख्यमंत्री ठरल्या आहेत. ...
आसाममधून काँग्रेसच्या ताब्यातून सत्ता भाजपाने हिसकावून घेतली आहे तर केरळमध्ये काँग्रेसला डाव्या पक्षांनी सत्तेपासून दूर ठेवले आहे. भाजपासाठी या विधानसभा निवडणुकीतल्या 5 महत्त्वाच्या घटना ...