नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
लग्नासाठी आपण ज्या जोडीदाराची निवड केली आहे. त्याला लग्नापूर्वीच तुमच्या आयुष्यासंबंधी सर्व गोष्टी सांगणे आवश्यक आहे. यामुळे नातेसंबंधामध्ये पारदर्शकता बाळगता येते आणि नंतर भांडणाचे प्रसंग येत नाहीत. सर्व गोष्टी मनमोकळ्या बोलल्याने भांडणही टळते. ...
मे हिटचा तडाखा अगदी जोरदार जाणवतोय. जेवण पोटभर होत नाही. नुसती तहान लागते. परंतु, पुरेसा आहार पोटात नसल्याने थकवा वाढत जातो. जास्त श्रम रावेत वाटत नाही. हे चित्र बदलायचे असेल तर केळी, दूध, अंडी, हे पदार्थ फारच उपयुक्त आहेत. जाणूया घेऊयात त्यांचे फाय ...
अल्पवयीन नवरीने लग्नमंडपातून बॉयफ्रेंडसोबत धूम ठोकल्याची घटना संगमनेरात घडली आहे़ विशेष म्हणजे या मुलीने आई- वडिलांविरोधात पोलिसात तक्रारही दिली आहे. ...
युरोपातून थेट भारत भूमीवर दाखल झालेले वास्को द गामा पहिले युरोपियन प्रवासी आहेत. आजच्याच दिवशी २० मे १४९८ रोजी वास्को द गामा भारतात दाखल झाले होते. ...