राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्याऐवजी सरकार मेक इन इंडियासारखे भपकेबाज कार्यक्रम आयोजित करीत आहे. सरकारची ही पंचतारांकित उधळपट्टी कळावी म्हणून मेक इन इंडियाच्या ...
महाराष्ट्रातील शिक्षण पद्धती अधिक गुणवत्तापूर्वक आणि दर्जेदार व्हावी तसेच शिक्षकांची शैक्षणिक उपयोगिता व परिणामकारकता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून १०० टक्के विद्यार्थ्यांना त्याचा शैक्षणिक लाभ होईल ...
रेल्वे अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर डॉक्टरांचे पथक नेमा, अशी सूचना सोमवारी उच्च न्यायालयाने पश्चिम व मध्य रेल्वेला केली. ...
एसटी स्थानक आणि आगारांत सीसीटीव्ही बसविण्याची चर्चा गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. अखेर या प्रस्तावाला एसटी महामंडळाकडून पुढे सरकविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ...
वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाला आॅस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारपासून प्रारंभ होत असलेल्या तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेत चमकदार कामगिरीची आशा आहे. ...
यंदा पद्म पुरस्कार पटकाविण्यात महिला खेळाडूंनी बाजी मारली. टेनिस स्टार सानिया मिर्झा व बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांना पद्मभूषण तर तिरंदाज दीपिकाकुमारी हिची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ...