रेल्वेतून पडून मृत्युमुखी पडणारी व्यक्ती खरेच प्रवासी होता की नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी रेल्वेची आहे असे निरीक्षण देत, मद्रास उच्च न्यायालयाने रेल्वे दावा लवादाचा अशा ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचा गणवेश विजयादशमीपासून बदलणार असून, त्यासाठी राजस्थानातील एका खेड्यात तपकिरी रंगाच्या हजारो फुल पॅँट शिवण्यात येत आहेत. ...
महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यात केलेल्या सुधारणांनुसार लोकसंख्येच्या तुलनेत नगरसेवक संख्या नव्याने निश्चित करणारा अध्यादेश राज्य शासनाने काढला आहे. त्यानुसार २४ लाख ...
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अकरावीचे सर्व प्रवेश केवळ आॅनलाईन पद्धतीने दिले जाणार आहेत. त्यामुळे शहरातील काही कनिष्ठ महाविद्याल्यांकडून व्यवस्थापन, अल्पसंख्याक ...
सरकार बदनामीच्या घेऱ्यात सापडले आहे. त्यातून बाहेर निघायचे असेल तर आरोप करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत जोरदार प्रत्युत्तर देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पक्षातील तसेच पक्षाबाहेरच्या ...
पवना धरणाने तळ गाठला असून, १३% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ४० वर्षांच्या इतिहासात जून महिन्यात पहिल्यांदाच इतका कमी पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस ...
अधिकारी, विविध संस्था, ठेकेदार यांच्या समन्वयाने महापालिकेत मोठ्या स्वरूपात दुकानदारी सुरू आहे. याचा प्रत्यय स्थायी समितीत बिनबोभाट मंजूर होणाऱ्या प्रस्तावातून आला आहे. दुकानदारीत ...
तब्बल २० वर्षांनंतर दुरुस्तीसाठी सज्ज असलेले प्रा. रामकृष्ण मोरे पे्रक्षागृह साधारणत: दोन महिन्यांच्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. ५ जून ते ६ आॅगस्ट या काळात रसिक, कलावंतांना ...