अतिवृष्टिमुळे बाधित झालेल्या भातशेती, फळबाग व फुलबागाच्या सुमारे ४०० हेक्टर शेतीचेच तातडीने पंचनामे करुन बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी ...
जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम करून कुपोषणाला हद्दपार करू या, असे आवाहन पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा थेतले यांनी केले. ...
सुरेश पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अभिजित तळवलकर (४५) आणि पांडुरंग यादव (७६) या दोघांना अटक केली ...
पावसाचा जोर कायम असून गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून याचा परिणाम सर्वच स्तरावर होतांना दिसत आहे़ ...
तालुक्यात मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण, शहर तसेच नदी, नाले भरून सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाल्याने चार जण पुरात वाहून गेले. ...
तलासरी येथे असलेले महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे धान्य गोदाम सततच्या पावसामुळे कोसळले ...
३२ शिक्षकांनी विविध विद्यापीठांतून बोगस पदव्या मिळवून त्याआधारे नियम बाह्य वेतन वाढ व पदन्नोत लाटल्या प्रकरणीचे पडसाद पावसाळी अधिवेशनात उमटले आहेत. ...
बोगस डॉक्टरांच्या नावाखाली नामांकित डॉक्टरांचा छळ होत असल्यााबद्दल वसई विरार शहरातले डॉक्टर्स संतप्त झाले आहेत. ...
तारापूर क्षेत्रातील कारखान्यामधून निघणारे प्रदूषित रासायनिक सांडपाणी नवापूर गावातून थेट समुद्रात ७.१ कि.मी अंतरावर सोडण्यात येणार होते ...
गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जुलैअखेरपर्यंतच पावसाने सरासरी ओलांडली आहे. ...