पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत करणाऱ्या हल्लेखोरांमध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत तसेच विद्यार्थी, वाहनचालक, कार्यकर्त्यांपासून सर्वसामान्य नागरिकही आहेत. राज्यात कुठे ना कुठे तरी पोलिसांवर हल्ला झाल्याची बातमी रोजच येत आहे.हे असं का होतंय? पोलिसांचं ...
देशभरातील अनेक राज्यांत दुय्यम भूमिका घेत प्रादेशिक पक्षांशी आघाडी करण्याची वेळ काँग्रेसवर आली. बिहारपासून बंगालपर्यंत पारंपरिक शत्रूंसोबत तह झाले. पण यात ना ते पक्ष सुखी झाले, ना काँग्रेस आश्वस्त राहिली ...
डाव्या संघटनांनी केलेल्या युतीनं जेएनयूच्या महाप्रतिष्ठित निवडणुकीचा रंगच पालटून टाकला. मात्र हे सारं घडत असताना विद्यार्थ्यांच्या संघटनांमधलं राजकारण कसं बदललं, काय घडलं-बिघडलं याचा ‘लाइव्ह’ रिपोर्ट, थेट जेएनयूच्या कॅम्पसमधून.. ...
आई, शाळेच्या संस्कृत मंडळाला दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर सकाळी पाच वाजता अथर्वशीर्ष म्हणायला बोलावलंय तर मी जाऊ का? सकाळी रिक्षा मिळेल का? तिथे सोवळ्यावर मला टी शर्ट घालता येईल का असं सरांना विचारशील का? ...