मागच्या तीनेक वर्षांमधली गोष्ट आहे. एका तज्ज्ञांशी गप्पा मारत होतो- पाण्याचा विषय होता. मग नद्यांबाबत बोलणं सुरू झालं. त्यांनी सद्यस्थितीबाबत बोलताना भारतातील नद्यांचा उल्लेख ‘शापित नद्या’ असा केला. ...
संघानं आपल्या गणवेशात बदल करून ‘काळाबरोबर आम्हीही बदलतो आहोत’ हा संदेश देण्याचा प्रयत्न केला. वेशभूषेतील बदल महत्त्वाचाच, मात्र तो केवळ कपडय़ांपुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. संघशाखेमध्ये केवळ पुरुषांनाच प्रवेश देणा:या संघाने स्त्रियांनाही खुल् ...
विजय मल्ल्या प्रकरणातून अनेकांना अनेक धडे मिळाले, पुढेही मिळतील. पण प्रस्थापित प्रसारमाध्यमांनाही त्यांनी पुरेपूर गंडवलं. त्यांच्यावर इतके आरोप, टीका झाली. पण त्यांनी ना एखादी पत्रपरिषद घेतली, ना कोणाला मुलाखत दिली, ना लेख लिहिला. त्याऐवजी त्यांनी आ ...
मल्ल्यांवर विविध आरोप झाल्यावर माध्यमांवरच त्यांनी ताशेरे ओढले. त्याचा प्रतिवाद कसा आणि कोण करणार? पत्रकारितेवर केलेल्या या आरोपांचा एकमुखाने प्रतिकार करण्याइतकीही एकी माध्यम प्रतिनिधींमध्ये राहिलेली नाही. शारीरिक हल्ल्यापेक्षाही मल्ल्यांनी केलेला अ ...
वेरूळची विश्वकर्मा लेणी तिथल्या स्थापत्यशास्त्रमुळे तर जगप्रसिद्ध आहेच, पण दरवर्षी मार्च महिन्यात सायंकाळी दिसणारा किरणोत्सवही विलक्षणच. स्थापत्य प्रकाशयोजना आणि ऋतुचक्राचा सुसंवाद साधून प्राचीन भारतीयांनी घडविलेला हा वैज्ञानिक आविष्कार धर्मतत्त्वा ...
रिक्षा परवान्यांवरून सध्या आपापल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा उद्योग सुरू आहे. पण नेमकं वास्तव काय आहे? खरंच मराठी तरुण रिक्षा चालवायला उत्सुक आहे? की ‘हलकी’ कामं त्याला नकोच आहेत? - मुंबईतला उत्तर भारतीय सकाळी मासे विकतो, दुपारी भेळपुरी विकतो आणि रात् ...
‘पृथ्वी गोल आणि फारशी मोठी नाही. पश्चिमेला तारू हाकारलं की हाहा म्हणता पूर्वेला हिंदुस्तानात पोचू’ याच गैरसमजाच्या जोरावर कोलंबसानं मोहीम आखली, पण कुणी पैसेदाता पाठीराखा लाभेना. शेवटी स्पेनच्या राणीनं या उफराटय़ा मोहिमेला भांडवल दिलं, पण तो जिवंत परत ...
‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय’ ही पुण्यातील महत्त्वाची संस्था. पी. के. नायर या माणसाने एकहाती उभी केलेली. या संस्थेने आणि या माणसाने चित्रपट शिकणा-या विद्यार्थ्याची आयुष्येच बदलून टाकली. त्यांनी तिथेच एक चित्रपटगृहही उभारले होते. उत्तमोत्तम जागतिक च ...