३ लाखांवरील रोख रकमेच्या व्यवहारांवर बंदी घालण्याची केंद्र सरकारची योजना बारगळली आहे. ...
राजकीय नेता असो की पत्रकार, देशाची जबाबदारी सर्वांवर सारखीच आहे. ...
जहाज वाहतूक क्षेत्रात मोठी संधी आहे. समुद्री मार्गे होणारी मालवाहतूक देशाच्या आर्थिक विकासात भर घालू शकते. ...
गेल्या दोन वर्षांत रस्ते उभारणी व मुख्यत्वे राष्ट्रीय महामार्गांद्वारे वेगवेगळी राज्ये परस्परांशी जोडण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे ...
लोकमत समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या भाषणातून औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या जिव्हाळ्याचा प्रत्यय आला. ...
राज्यातील बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ २०१९ पर्यंत खुले करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
येत्या १ जानेवारीला बडोदा ते मुंबई या ३२५ कि.मी.च्या एक्स्प्रेस-वेच्या कामाचा शुभारंभ केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली ...
गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याची माहिती राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली. ...
कारागृहात शिक्षा भोगणारे कैदी अनेकदा संचित (फर्लो) आणि अभिवचन (पॅरोल) रजेवरून फरार होतात. ...
मध्य रेल्वेकडून रविवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत दहा तासांचा ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...