पिंपरी- चिंचवड औद्योगिकनगरी आॅटो हॅब म्हणून प्रसिद्ध आहे. मोठ्या कंपन्यांना लागणारा माल आणि सुटे भाग तयार करण्यासाठी लघु आणि सुक्ष्म उद्योग शहराच्या प्रत्येक भागात आहेत. ...
वाचकांच्या आवडीनिवडी जपण्याचे व्रत घेतलेल्या ‘लोकमत’ने येत्या दिवाळी अंकात वाचकांना सहभागी करून घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार ‘लोकमत दिवाळी उत्सव २०१६’ या यंदा प्रकाशीत होणाऱ्या ...
ई-कॉमर्स क्षेत्राचा वाढता विस्तार पाहता टपाल विभागानेही कात टाकून ‘स्मार्ट’ मार्ग अवलंबिला आहे. टपाल विभागाने व्यवहार सुलभतेसाठी पोस्टमनच्या हाती अॅण्ड्रॉइड अॅप दिले आहे. ...
सेन्सॉर बोर्ड हे नेहमीच वादाचा विषय राहिले आहे. किंबहुना, सेन्सॉर बोर्ड हवेच कशाला, असेही मानणारा एक वर्ग आहे. तथापि, सेन्सॉर बोर्डचे प्रयोजन संपूर्णत: रद्द ठरवण्याइतका आपला समाज प्रबुद्ध झाला ...
चित्रकार-मुखपृष्ठकार रविमुकुल यांचा महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे जाहीर मुलाखतींचा कार्यक्रम झाला. साहित्य परिषदेच्या इतिहासात एखाद्या चित्रकाराचा असा सन्मान होण्याची ही पहिलीच वेळ! ...
‘मन चिंती ते वैरी न चिंती’ असे म्हणतात. कारण मन असीमित विचारांच्या प्रवाहात सापडले की, त्याला स्वत:चा कंट्रोल नसेल तर कुठे भरकटत जाईल, याचा विचारही आपण करू शकत नाही, ...
आपल्याकडे मुबलक प्रमाणात नारळाचा उपयोग जेवणात केला जातो. काही घरात तर पदार्थांत नारळाशिवाय पानही हलत नाही, पण नारळाच्या दुधाचा सर्रास आणि जरा हटके वापर थाई पदार्थांत केला जातो. ...
मानवाच्या मेंदूची जशी प्रगती होत गेली तसतसे त्याने जग जवळ आणले. शहरे एकमेकांना जोडली गेली. रेल्वे, विमान वाहतूक, जलवाहतूक आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रस्ते वाहतूक. रस्त्यांच्या माध्यमातून ...
पर्यावरण म्हटले की जमीन, हवा आणि पाणी हे निसर्गाचे तीन हात डोळ्यासमोर येतात. उन्हाळ्याची तप्त हवा, त्याने जमिनीला पडलेल्या दुष्काळी भेगा, आटलेल्या विहिरी, आटलेल्या नद्या, पाण्याचे दुर्भिक्ष ...