महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारीत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी घोषित करण्यात आला. ...
बारावीच्या परीक्षेत शहरी विद्यार्थ्यांसोबतच ग्रामीण विद्यार्थ्यांनीही बाजी मारल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील शाळांचा निकाल उत्कृष्ट लागल्याने समाधान व्यक्त होत आहे. ...
मुजीब देवणीकर, औरंगाबाद हर्सूल तलावातील गाळ काढण्याच्या कामात महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची ओरड होत होती. बुधवारी या भ्रष्टाचारावर अखेर शिक्कामोर्तबच झाला. ...
अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेत विज्ञान शाखेत यवतमाळच्या अॅग्लो हिंदी विद्यालयाचा विद्यार्थी .... ...