ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
जागा मोजणी अहवाल देण्यासाठी दोन लाख रूपयांची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना ठाणे अॅन्टीकरप्शन पथकाने कार्यालयातच रंगेहाथ अटक केली. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेता प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेत अविरोध निवड झाली. त्यांच्या गोंदिया आगमनावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ...
प्रसिध्द असलेला गावठी हापूस व केसर सध्या विक्रमगडच्या बाजारात मोठया प्रमाणात दाखल होत असून हापूस ५० रुपये किलो तर केसर ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. ...
राज्यातील सर्व तालुका मुख्यालये असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे धोरण असून त्या प्रमाणे पालघर जिल्हातील मोखाडा, विक्रमगड व तलासरी या ग्रामपंचायतींना ...
ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर योग्य उपचार मिळावे यासाठी शासनाने कोट्यवधी रूपये खर्चून मौक्याच्या ठिकाणी ग्रामीण रूग्णालये व प्राथमिक आरोग्य ... ...
‘काकस्पर्श’, ‘टाइमपास २’, ‘फुंतरू’ यासारख्या चित्रपटांमधून आज महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेली गायिका-अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने तिची छाप प्रेक्षकांवर पाडलीच आहे. ...