केंद्रीय दारूगोळा भांडाराला (सीएडी कॅम्प)सोमवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमध्ये दोन अधिका-यांसह सतरा जणांचा मृत्यू झाला आहे. ...
दुष्काळावर मात करून ४१ डिग्रीच्या तापमानात चिंचवाड (ता़ शिरोळ) येथील सचिन व युवराज गुंडूराम पाटोळे या दोन भावांनी सत्तर गुंठे क्षेत्रात मिरचीचे अग्रेसर उत्पादन घेऊन चार ...
डहाणू ते विरार दरम्यान शटल व पॅसेंजर गाड्यांमध्ये व्यापाऱ्यांचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहेत. हे व्यापारी या गाड्यांमधून लगेज चुकवून मालाचे बोजे लगेज ...
भारतामध्ये दर वर्षी जवळपास १ टक्के लोकांचा मृत्यू हा तंबाखू सेवनामुळे होतो. जर २०२० पर्यंत ही परिस्थिती बदलली नाही, तर तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा १३ टक्क्यांपर्यंत पोहोचेल ...