टी २० विश्वचषकातील उपांत्य सामन्यात नाबाद ८९ धावांची धडाकेबाज खेळी करत टी २० करीयर मधील आपले १६ वे अर्धशतक केले. या अर्धशतकाबरोबरच टी ट्वेण्टीमध्ये १६ अर्धशतकं ठोकणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. ...
विराट कोहलीच्या आक्रमक ८९ धावांच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिज समोर १९३ धावांचे विराट आव्हान ठेवले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २ गड्याच्या मोबदल्यात १९२ धावा केल्या. ...
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटातील संगीताचं रेकॉर्डिंग अजय-अतुल यांनी थेट अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथे केले आहे.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर ... ...
रोहित आणि रहाणे यांनी ७.२ षटकात ६२ धावांची सलामी दिली. ही या विश्वचषकातील भारतातर्फे सर्वात मोठी सलामीची भागीदारी होय. रोहित शर्मा संघाच्या ६२ धावा असताना बाद झाला. ...
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान टी २० विश्वचषकातील उपांत्य फेरीतील दुसरा सामना सुरु झाला आहे. वेस्ट इंडिज संघाचा कर्णधारने सॅमीने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रीत केले आहे. ...