अहमदनगर : ममताबाई कचरू उबाळे यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी अशोक रेवजी जाधव (वय २६) यास जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधीश पी़ डी़ दिग्रसकर यांनी मंगळवारी सुनावली़ ...
भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी स्थानिक निधी लेखापरीक्षकांमार्फत विशेष लेखापरीक्षणाचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
शिर्डी : साई दर्शनाच्या बहाण्याने शिर्डीत येऊन आपल्या पत्नी व मुलांचा खून करणाऱ्या उत्तरप्रदेशातील इसमास कोपरगाव येथील जिल्हा न्यायाधीश ए़ पी़ रघुवंशी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...
जालना : पाणी शेंदताना पाय घसरल्याने विहिरीत पडून ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. माळशेंद्रा (ता.जालना) येथे मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. ...
जालना : येथील प्रसिध्द उर्दू शायर राय हरिश्चंद्र साहनी दु:खी राज्य काव्य पुरस्कार यंदा डॉ. राजन गवस यांना तर कवी ना. धो. महानोर राज्य साहित्य पुरस्कार डॉ. अक्षयकुमार काळे यांना जाहीर झाला. ...
गेवराई : माहिती अधिकारात वस्तीशाळेची माहिती मागविल्याने निवृत्त बीईओंवर शिक्षक पुतण्याने तलवारीने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री गाडेवाडीत घडली. ...