जालना : बाजार समितीत आडतपट्टी खरेदीदारांकडून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने ५ जुलै रोजी घेतला आहे. या निर्णयाला विरोध करीत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी ...
व्यंकटेश वैष्णव , बीड मागील चार दिवसांत जिल्ह्यात रिमझिम झाला असला तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील १४४ सिंचन प्रकल्पांची धरणक्षेत्रे कोरडीठाक आहेत. झालेल्या पावसावर खरिपाची पिके तात्पुरती तगतील, ...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अनेक विभागांत पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थी असल्याचे दिसत असून, काही विभागांत तर आठ ते दहा विद्यार्थ्यांचेच प्रवेश झालेले आहेत. ...