उस्मानाबाद : जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरीच्या २४.३५ मिमी एवढा पाऊस झाला आहे. दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या भूम तालुक्यात सर्वाधिक ३३.६० मिमी नोंद झाली आहे. ...
जालना : शहरात वीज चोरी रोखण्यासाठी तसेच रस्त्यावरील तारांचे जाळे कमी करण्यासाठी महावितरणने शहरातील विविध मार्गांवर भूमिगत केबल्स अंथरण्याची योजना आखली आहे. ...
औरंगाबाद : सिडको एमआयडीसीतील एका कंपनीसमोरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या पंधरा वर्षीय शाळकरी मुलाचा रविवारी दुपारी पाण्यात बुडून मृत्यू झाला. ...
जालना : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने पीक परिस्थिती तसेच भाजीपाला उत्पादन चांगले होत आहे. मात्र पालेभाज्यांचे भाव आवाक्यात आले असले तरी फळभाज्यांचे भाव कडाडलेलेच आहेत. ...
मंठा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून खरीप हंगाम २०१६-१७ चा पीकविमा फॉर्म भरणा व माहिती केंद्र सुरू करणार ...