अपंगांसाठी राखीव असलेल्या तीन टक्के निधीचा पुरेपूर वापर करण्याचे आणि त्यांना नोकर भरतीत प्राधान्याने सामावून घेण्याचे आदेश पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत ...
आदिवासी कष्टकरी आहे, ढोर नाही, माणुसकीची भीक नको, लढेंगे जितेंगे, आम्हाला बेकार भत्ता मिळालाच पाहिजे, कोण म्हणतो देणार नाय, घेतल्या शिवाय सोडणार नाय ...