औरंगाबाद : दहावी बोर्ड परीक्षेत ९२ टक्के गुण प्राप्त केलेल्या स्कॉलर विद्यार्थिनीने गरिबीला कंटाळून शुक्रवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. मयूर पार्क येथे ही घटना घडली. ...
औरंगाबाद : आरोपी भावाला अटक करण्यासाठी घरी आलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून त्यांच्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी महिला वकिलाविरोधात उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये दोनने वाढ झाली असून, पंचायत समितीचे ४ गण वाढले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जि.प.चे ६२, तर पंचायत समितीचे १२४ सदस्य निवडून येतील. ...
राहुरी : राहुरी शहर व तालुक्यात गुंडगिरी करणारांनी सर्वसामान्यांचे जीणे मुश्कील केले आहे़ बिहार सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने वैतागलेल्या नागरिकांनी शुक्रवारी विराट मोर्चा काढला़ ...
श्रीगोंदा : वडगाव शिंदोडी येथील लता संदीप पवार ( वय ३५) या विवाहितेचा पेटवून देऊन खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी विवाहितेच्या पतीसह तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ...