‘देवा अजब तुझा कारोबार, तूच मोडीतो संसार आमुचा आणि तूच देतो आधार...’ या उक्तीचा अनुभव सध्या पाचोराबारी, ता.नंदुरबार येथील नागरिक घेत असून अवघ्या २० दिवसात हे गाव पुन्हा नव्याने उभे ...
पंढरपूर आणि सोलापूरात मुसळधार पाउस नसला तरी सातार्यातील मुसळधार पावसाने नीरा नदी दुथडी भरुन वाहत आहे त्यामुळे नीरेवरील वीर धरणातून मोठा विसर्ग सोडण्यात आला ...
गेले काही दिवस पेंग्विनवरुन मुंबईचं राजकारण तापलं होतं. आता थेट साऊथ कोरियाहून पेंग्विन मुंबईत दाखल झाले आहेत. ४५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात सध्या शाही थाटात त्यांची निगराणी सुरू आहे ...
राजारामबापू पाटील हे पक्ष मोठा की व्यक्ती या संघर्षाचे आणखी एक उदाहरण. १९७२ च्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ तयार करताना वसंतराव नाईकांनी राजारामबापूंचा विचार केला नाही. ...
संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी मराठी रंगभूमीला दिलेली देणगी अनन्यसाधारण आहे. साऱ्या महाराष्ट्राचा लाडका असा हा गायक नट होता. वक्तशीरपणा तर त्यांच्याकडूनच शिकावा. काहीही झाले तरी प्रयोग ठरलेल्या वेळीच सुरू होणार. ...