जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाआधी भेट दिली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माडबन, जैतापूर, मिठगावणे पंचक्रोशी संघर्ष ...
गेल्या तीन वर्षांपासून पर्जन्यमान होत नसल्याने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी २६० गावांत ४६० अधिग्रहणांद्वारे तर ७६ गावांत ७९ टँकरद्वारे ...
स्वतंत्र विदर्भ आणि अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावरुन राज्यातले राजकारण तापले असताना कॉंग्रेस पक्षातदेखील मतभेद दिसून येत आहेत. विदर्भातील कॉंग्रेस नेत्यांनी अखंड महाराष्ट्राची ...
चेन्नई: तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्यापासून स्फूर्ती घेऊन अमेरिकेत हिलरी क्लिंटन यांनी तेथील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचे ठरविले ...
अकोला जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या वान मध्यम प्रकल्पाचे चार वक्रव्दार गुरूवारी ३० सें.मी. ने उघडण्यात आले आहेत.यामधून प्रतिसेंकद ८७.६१ घनमीटर ...
जळगाव : बजरंग पुलाच्या पलीकडून गणेशकॉलनीकडे येताना व जाताना होणारी वाहनांची कोंडी टळावी म्हणून महापालिकेकडून दोन भूमिगत मार्गाचे प्रस्ताव आहेत. यासाठी रेल्वेकडूनही हिरवा कंदील मिळाल्याने रेल्वेला अपेक्षित असलेली रकम भरण्यासाठीचा प्रस्ताव महासभेपुढे स ...