तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय करणारे तीन मोठे प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. ...
वेतन अपहार, अनावश्यक वेतन विलंब, पं.स. ची दिरंगाई, बीडीओंची मनमानी व गटशिक्षणाधिकाऱ्यांची डोळेझाक या प्रकाराने सहा महिन्यांपासून शिक्षक त्रस्त आहे. ...
शाळेच्या आवारासह वर्गात पाणी : अकरा खोल्यांच्या भिंतीला गेले तडे ...
करडी परिसरात पाऊस अत्यल्प झाला. शेतकऱ्यांनी कशीबशी ३० टक्के रोवणी आटोपली. ७० टक्के रोवणी पावसाअभावी रखडली आहेत. ...
: माजी जि.प. सभापती छत्रपती थुटे यांना मारहाण केल्यानंतर आरोपी गावात येऊन ‘छत्रपतीचा खून केला’, असे सांगत होते. ...
‘लक-पती’बक्षीस योजनेचे विजेते जाहीर ...
बावीस पथके नियुक्त : नियोजित मोहिमेअंतर्गत साडेपाचशे ठिकाणी पथकाचे लक्ष; पीडित मुलींची नावे गुप्त ठेवण्यात येणार ...
माहितीअभावी किंवा नजर चुकीने एखाद्या व्यक्तीच्या जन्माची किंवा मृत्यूची नोंदणी जन्म मृत्यू नोंदणी ग्रामपंचायत कार्यालयात केली गेली नसेल... ...
त्र्यंबकेश्वर जलमय : पाणीच पाणी चहुकडे ...
औरंगाबाद : मुंबई- गोवा महामार्गावरील सावित्री नदीला पूर आल्यामुळे पूल वाहून गेला. त्या दुर्घटनेत दोन एस. टी. बसेस वाहून गेल्या ...