मेट्रो, शिवडी-न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोडसारखे मोठे प्रकल्प उभारताना, राजकारण, प्रशासन आणि समाज यांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. केंद्राने स्मार्ट ...
‘स्टार्ट अप’ हे उद्योग विश्वातील ‘लेटेस्ट व्हर्जन’ आहे. आजच्या टेक्नोसॅव्ही तरुणांसाठी ते सर्वात ‘अर्थपूर्ण’ माध्यम आहे. कारण यात पैशांपेक्षा कल्पकता हेच मुख्य भांडवल असणार आहे ...
रोजगारनिर्मिती करण्याची मानसिकता गेल्या दशकभरात वाढताना दिसत आहे. अर्थात, हे सगळे श्रेय एका संस्थेचे, एका व्यक्तीचे नसून या चळवळीत सामील असलेल्या, त्यातून घडलेल्या ...
स्वातंत्र्य दिन ही गोष्ट वर्षातून एकदाच साजरा करण्याची गोष्ट आहे का? स्वातंत्र्य ही गोष्ट इतकी बहुमोल आहे की, त्याचे महत्त्व आणि त्यासाठी ज्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, त्यांचे ...
परवाना नसतानाही कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना उच्च न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. गेल्या वर्षी या मुलाच्या हातून अपघात झाला होता. त्यात ...
कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडभोवती असलेली संरक्षक भिंत तोडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी दिला होता. मात्र शुक्रवारी उच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती ...