हैदराबाद व विजयवाडासह संपूर्ण भारत सिंधूच्या ऑलिंपिक रौप्य पदकाचा आनंद साजरा करत असताना, अरविंद केजरीवालांनी पी. व्ही. सिंधूच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे ...
काश्मीरमध्ये मारले गेलेले व हिंसाचार करणारे लोक पाकिस्तानच्या दृष्टीने स्वातंत्र्यसैनिक असतील, तर बलुची नेतेही स्वातंत्र्य योद्धेच आहेत असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे ...
दुसऱ्या जातीतल्या मुलीशी लग्न न झाल्यामुळे प्रेमभंग होऊन आयुष्यात नाराज झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील हनुमंत लोंढेने सैराट पाहिला. त्याला चित्रपटाचे ... ...