‘टार्गेट आॅलिम्पिक पोडियम’ योजनेत तब्बल १०९ खेळाडूंना दोन वर्षे प्रशिक्षण देण्यात आले. ...
रिद्धिमन साहा आणि रविचंद्रन अश्विन हे वेस्ट इंडिजविरुद्ध २-० ने मिळवलेल्या मालिकेचे फलित असल्याचे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे. ...
एक नाही तर अनेक विराट तयार करण्याची जबाबदारी वाढली आहे. मला आजही तो दिवस आठवतो ...
भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) मात्र जैशाचे हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. ...
बांधवांना ९० दिवसांत एसटी प्रवर्गाचे दाखले मिळवून देण्याचा दावा राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला ...
पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी निफाड सत्र न्यायालयाने आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...
फेरीवाले आणि त्यांच्याकडून वसूल होणारी बाजारफी, याची ताजी आकडेवारीच कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे नसल्याची बाब उघडकीस आली ...
लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गाडी देवीचे मंदिर वसलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजांना तडे गेल्याने तो ढासळण्याच्या बेतात आहे. ...
प्रताप सरनाईक यांनी ‘जय जवान’ गोविंदा पथकाच्या सर्वोच्च न्यायालयातील जनहित याचिकेला पाठबळ देत हंडीवरील निर्बंध कायदेशीर मार्गाने शिथिल करवून घेण्याची धडपड सुरु ठेवली ...
एमआयडीसीने निष्काळजीपणा दाखविल्याचा फटका जिल्ह्यातील मनपांना बसला असून बारवी धरणातील पाणीसाठा दुप्पट होण्याऐवजी अवघा ४० टक्के वाढला ...