औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर उजव्या कालव्यातूनही पाच क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. ...
औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे सलग पाचव्या वर्षीही मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग घोंगावू लागले आहेत. पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटल्यानंतरही विभागात सरासरीच्या ७२ टक्केच पाऊस झाला आहे. ...
औरंगाबाद : जेवण अर्धवट सोडून खरकट्या हातानेच छताला गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना रविवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...
ग्रामीण जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात सुरू असलेल्या वादावर १३ सप्टेंबर रोजी सकाळी शिवसेना भवन, मुंबई येथे खा. अनिल देसाई यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. ...
औरंगाबाद : येत्या ३ आॅक्टोबर रोजी तपोवन, औरंगाबाद रोड, नाशिक येथे छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चाच्या तयारीसाठी नुकतीच औरंगाबादेत बैठक झाली. ...
औरंगाबाद : तूर डाळ न उचलल्यास साखर देणार नाही, या तहसीलदारांच्या भूमिकेविरुद्ध स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. ...