वाळूज महानगर : प्रदूषित खामनदीचे पाणी भूगर्भात पाझरल्याने तसेच जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागून त्यात सांडपाणी शिरल्यामुळेच मेहंदीपूरमध्ये गॅस्ट्रोचा उद्रेक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
औरंगाबाद :एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाने आऊटलूक मासिकाने घेतलेल्या राष्ट्रीय रँकिंगमध्ये देशात ७३ वा तर राज्यात १५ वा क्रमांक मिळविल्याची माहिती दिली. ...
वागळे इस्टेट येथील चेकमेट सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीतील दरोड्याप्रकरणी आतापर्यंत जवळपास ८ कोटी ९० लाखांची रोकड ठाणे पोलिसांनी हस्तगत केली आहे. त्यानंतर, अटकेतील किरण ...
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात केंद्र आणि राज्य सरकारच्या साह्याने उभारण्यात येणाऱ्या २०० खाटांच्या स्वतंत्र सुपर स्पेशालिटी विभागाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. ...
रविवारच्या बेत आखताना पावसाचा रागरंग पाहून घ्या. राज्यात जोर धरलेला पाऊस सुट्टीचा मोका साधून धो-धो पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र ...