वनजमी कायदा २००६ नुसार १९७८ ते ३१ डिसेंबर २००५ पुर्वी वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमणधारक रहिवासी घरांना आणि शेतकऱ्यांना मोफत पट्टे वाटप करण्याची तरतुद आहे. ...
भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा अशी ख्याती असली तरीही आजही कित्येक तलाव दुरूस्ती नियोजन, वितरिका व लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. ...
श्री संत तुकाराममहाराज यांच्या दिंडीमध्ये ५० हजार बीजवाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. ...