मराठा समाजाच्या क्रांती मूक मोर्चासाठी तब्बल पाच हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मोर्चा मार्गावर ४० आॅटो रिक्षा आणि जागोजागी लावण्यात आलेल्या ...
मराठा क्रांती मूक मोर्चासाठी रविवारी (दि. २५) शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे मोर्चा संपल्यानंतर कार्यकर्त्यांना आपल्या वाहन पार्किंग केलेल्या ...
निंबूत (ता. बारामती) येथील महिलांनी २ दिवसांपूर्वी येथील दारू व्यावसायिकाविरुद्ध आवाज उठवून दारूधंदा उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर दारूधंदेवाल्याने कर्जबाजारी ...
जिल्ह्याबरोबर अहमदनगर, सोलापूर, बीड या जिल्ह्यांतील तहान भागविणाऱ्या कुकडी प्रकल्पात ८१.१५ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात अवघा ४९.२२ टक्के ...
पुरंदर तालुक्यात होणाऱ्या प्रस्तावित विमानतळाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी असल्याची घोषणा केली असली, पुरंदर तालुक्यातील कोणत्या गावात होणार याविषयी संदिग्धता ...
जेएनएनयूआरएमअंतर्गत घेण्यात येणाऱ्या १९० बसखरेदीत आता साडेतीन कोटींचा भुर्दंड परिवहनला सहन करावा लागणार आहे. याबाबतच्या या वाढीव खर्चाच्या प्रस्तावास शुक्र वारच्या ...
उरणमध्ये तीन संशयितांनी पोलिसांसह सर्वांची झोप उडवली असताना शुक्रवारी मध्यरात्री एका ओला टॅक्सीचालकाने दिलेल्या पाच संशयितांच्या माहितीने ठाणे पोलिसांचीही चांगलीच झोप ...
स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीत ठाणे शहराची निवड झाल्यानंतर येत्या चार वर्षांत ठाणे स्मार्ट होईल, असे महापालिका सांगत असली तरी या योजनेतून शहरवासीयांची जिव्हाळ्याची क्लस्टर ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या आॅगस्ट २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी ४६१ केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रत्येकी ८५० नवीन मतदार याप्रमाणे एकूण ३ लाख ३८ हजार नवे मतदार ...
चिरनेर येथे १९३० मध्ये झालेल्या जंगल सत्याग्रहामध्ये १३ भुमिपुत्रांनी हौतात्म्य पत्करले. स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख घटनांमध्ये या आंदोलनाचा समावेश आहे. छत्तीसगडमध्ये झालेल्या ...