नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
लडाखपाठोपाठ अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरील एका दुर्गम भागात भारताच्या हद्दीत ४५ किमी आत येऊन तिथे हक्क सांगण्यासाठी तंबू-राहुट्याही उभारल्या, असे वृत्त आहे. ...
मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी होता, असे सकृतदर्शनी स्पष्ट होते, असे निरीक्षण नोंदवत विशेष एनआयए ...
तीन वर्षांपासून दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यावर यंदा वरुणराजाने चांगलीच कृपादृष्टी केली असून, परतीच्या धुवाधार पावसामुळे विभागाने सहा वर्षांत दुसऱ्यांदा सरासरी गाठली आहे. ...
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी यशस्वीपणे आठ उपग्रह अवकाशात सोडले. देशाची ही आतापर्यंतची सर्वात जास्त वेळ (दोन तास) चाललेली अवकाश मोहीम होती. ...
केरळातील कोझीकोड येथे भरलेल्या भाजपाच्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानविषयी आणि पाकिस्तानला उद्देशून जे भाषण केले ते विवेक व संयमाच्या ...
भारतीय धारणेनुसार जगात असलेल्या चौऱ्यांशी लक्ष योनींमध्ये मनुष्ययोनी सर्वश्रेष्ठ आहे. कारण मनुष्याला बुध्दी प्राप्त झाली आहे व तिचा वापर करून तो योग्यायोग्यतेचा निर्णय घेत ...
उरीतील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळणे आणि आता बास, पाकिस्तानला चांगला धडा शिकविलाच पाहिजे, अशी सार्वत्रिक भावना व्यक्त होणे ...
विदर्भ वेगळा काढल्यास, उर्वरित महाराष्ट्रात अडगळीत पडण्याची भीती भाजपा व कॉंग्रेसला वाटते. त्याचा त्यांना फार फरक पडणारही नाही; पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या ...