ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
राज्यातील एचआयव्ही बाधित युवकांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी शासनाकडे कोणतीही योजना नसल्याने एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या सुमारे तीन लाख युवकांचे जगणे अंधकारमय झाले आहे. ...
यंदा दहीहंडी उत्सवात नियमांचे उल्लंघन होणार नाही, यासाठी गोविंदा पथके प्रयत्न करतील, पण उत्सवातून आयोजकांनी काढता पाय घेतला आणि गोविंदा पथकांमधील नाराजी पाहता, उत्सवातील ...
सर्वोच्च न्यायालयाने थरांसाठी २० फुटांची मर्यादा घालून दिली आहे. शिवाय, १८ वर्षांखील गोविंदांना उत्सवात सहभागी होण्यासाठी निर्बंध घातले आहेत. २०१४ साली दहीहंडी उत्सवाविषयी ...
आपल्या आयुष्यातल्या घटनांना एक अर्थ द्यायचा प्रयत्न आपण नेहमीच करतो. आपण अशा भूमिकेत शिरतो की जिथे आपल्या मनावर एक गिलावा घालतो. चेहऱ्यावर एक मुखवटा घालतो. ...
संगीत व कला मग ते कोणतेही क्षेत्र असो, संगीतात रियाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रियाजाशिवाय संगीतामध्ये परिपूर्णता येत नाही. संगीताच्या आत्म्यापर्यंत पोहोचण्याची ...