गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यास युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. दरवर्षी लाखो गणेशभक्त कोकणात जाण्यासाठी या मार्गाचा उपयोग करतात. महाराष्ट्राचे आराध्य ...
मागील काही वर्षांत ठाणे महापौर वर्षा मॅरेथान स्पर्धेला हायटेकचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परंतु, हे स्वरूप प्राप्त होत असताना शहरातील खड्ड्यांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. ...
मराठी साहित्य संमेलन दरवर्षी भरवण्याची काही गरज नाही. मराठी साहित्य संमेलन हे मराठी अस्मितेचा प्रश्न असला तरीही दरवर्षी भरवण्याचा अट्टहास ठेवणे मला तरी योग्य वाटत नाही ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांनी ‘नवथरां’ची किमया दाखवत न्यायालयाचे निर्णय पायदळी तुडवल्याने गुन्हे दाखल झाल्याने कार्यकर्त्यांचे कौतुक ...
पाण्यासाठी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या योजना राबवून पाण्याचे स्त्रोत टिकविण्यासाठी शासन प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र वाडा तालुक्यात महसूल विभागाच्या डोळेझाक ...
पालघर जिल्हाधिकाऱंनी १५ मार्चपासून हस्तलिखित फेरफार नोंदी बंद करून सातबारा उतारे आॅनलाईन करण्याचे काम सुरु केले आहे. पण, वसईत आॅनलाईनचे काम रखडल्याने शेतकरी ...
येथील उत्तनच्या भाटेबंदर समुदकिनारी वसलेल्या ख्रिस्तींच्या वेलंकनीमातेच्या यात्रेला सोमवार, २९ आॅगस्टपासून सुरुवात होणार आहे. यंदा ही यात्रा १२ दिवस चालणार असल्याची ...
‘बॉलीवूड’ आणि ‘पॉलिटिक्स’मध्ये कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, असा फिल्मी डायलॉग कितीही अप्रूप वाटत असला तरी खरा आहे. अलीकडच्या काळात बॉलीवूड सेलिब्रिटींचे ...