शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवून राज्यातील अनेक गावांचा चेहरामोहरा बदलला होता. ...
शेतकऱ्यांच्या सिंचन सुविधेत वाढ व्हावी आणि भूजलस्तर वाढावा म्हणून राज्य शासनाद्वारे जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. ...
दिवाळीनिमित्त प्रत्येकाच्या घरात गोडधोड पदार्थ तयार केले जातात. समाजातील दुर्बल घटकांचीही दिवाळी चांगली व्हावी ...
दिवाळी प्रकाशाचा सण. या सणाला प्रत्येक जण आपापल्या परीने साजरा करतो; मात्र काहींवर या दिवशीही दोन वेळच्या जेवणाकरिता झुंज देण्याची वेळ येते. ...
दुचाकीत समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार झाला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले. ...
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य काही पक्षांमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या लाटेला पक्षांतर्गत राजकारणाने अटकाव केला ...
दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एकाला मारहाण करून जखमी केले. ...
महापालिका निवडणूक आता तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. ...
बसेसवर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) आणि इंटिलिजंट ट्रान्झिट मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) या यंत्रणांची करडी नजर फायदेशीर ठरू लागली आहे. ...
आदिवासी कुटुंब डोंगराळ, अतिदुर्गम व जंगलात वास्तव्य करीत आहेत. आदिवासी जंगलामधून लाकुडफाटा व इतर साहित्याचा वापर दैनंदिन जीवनामध्ये करतात. ...