न्यायमूर्ती गौतम पटेल आणि डॉ नीला गोखले यांच्या खंडपीठाने जानेवारी २०२४ मध्ये कुणाल कामरा आणि अन्य याचिकादारांच्या प्रकरणी निकाल दिला होता. यावर त्यांनी टायब्रेकर न्यायाधीशांकडे दाद मागितली होती. ...
जर कोणी फोनशिवाय असेल तर त्या व्यक्तीला भीती वाटू लागते आणि आतून अस्वस्थ वाटू लागतं. जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर वेळीच सावध व्हा कारण तुम्ही एका आजाराचे शिकार झाला आहात. ...