गेल्या ७५ वर्षांत भारताने ५० मोहिमांमध्ये २,९०,००० हून अधिक शांती सैनिक तैनात केले आहेत, त्यापैकी १८२ सैनिकांनी बलिदान दिले आहे. २००७ मध्ये, भारताने लायबेरियामध्ये पहिली पूर्णपणे महिला पोलिस तुकडी तैनात करून इतिहास रचला. ...
RSS Vijayadashami utsav 2025 : "आपल्याकडे नेशन स्टेटची कल्पना नाही. आपली संस्कृतीच राष्ट्र घडवते. राज्य येत असतात जात असतात. राष्ट्र सातत्याने विद्यमान राहिले आहे. सनातन काळापासून आतापर्यंत हे आमचे प्राचित हिंदूराष्ट्र आहे. या अर्थाने हिंदूराष्ट्र आह ...
WhatsApp वापरकर्त्यांना अॅपमध्ये एक नवीन फीचर देण्यात आले आहे. यामुळे ते सहजपणे नंबर डायल करू शकतात आणि कॉल करू शकतात. या फीचरमुळे कॉलिंग आणि कॉल मॅनेज करणे सोपे होणार आहे. ...
पोलिसांनी चैतन्यानंदच्या घराची झडती घेतली असता, तेथे एक सेक्स टॉय, पाच अश्लील सीडी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबतचे बनावट फोटोही सापडले आहेत. ...
इस्रायलच्या लष्कराने मदत साहित्यासह गाझाकडे निघालेली पर्यावरण सामाजिक कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला ताब्यात घेतले. समुद्रातच जहाजे थांबवून त्यांना इस्रायलच्या बंदरावर नेण्यात आले. ...
आरएसएस मुख्यालयाच्या रेशमबाग मैदानावर शस्त्रपूजनाच्या वेळी पारंपारिक शस्त्रांव्यतिरिक्त, 'पिनाका एमके-१', 'पिनाका एन्हान्स्ड' आणि 'पिनाका' यासारख्या आधुनिक शस्त्रांच्या प्रतिकृती आणि ड्रोन प्रदर्शित करण्यात आले. ...