ब्रिटिश राजवटीत जमीनदार, भांडवलदार यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे अमूल्य योगदान आहे. ...
विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हाभरातील ग्रामसेवकांनी ७ नोव्हेंबरपासून धरणे आंदोलन सुरू केले होते. ...
व-हाडात केवळ ५१ टक्के पेरणी, हरभरा पेरणीचे दिवस संपले! ...
निसर्गधर्म केवळ आदिवासी बांधव स्वीकारत असले तरी या सोहळ्यासाठी सर्वच धर्मातील नागरिकांना पाचारण करण्यात आले आहे. ...
शासनाच्या मार्फतीने सुरू करण्यात आलेल्या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा विश्वास असल्याने शेतकरी या ठिकाणी धान विक्रीस आणतात. ...
एटापल्ली उपविभागात एकूण कुटुंबांची संख्या ४१ हजार ४३ एवढी आहे. मात्र केवळ १४ हजार २७३ कुटुंबाकडे बँक खाते आहेत. ...
व्यवस्थेअभावी पोस्टात बनावट नोटा बदलून घेतल्या जात असल्याची शक्यता. ...
नोट बंदीच्या निर्णयानंतर १० ते १३ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जुन्या ५०० व १००० ...
आश्रमशाळा लैंगिक शोषण प्रकरणात पीडितेच्या कुटुंबावर जात पंचायत दबाव आणला जात आहे. ...
२४ नोव्हेंबरपर्यंत पेट्रोल पंपांवर ५00 आणि १000 च्या नोटा स्वीकारण्याचे आदेश. ...