डिजिटल युगाची सुरुवात झाली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि त्याद्वारे त्याने डिजीटल विश्व अंगिकारलेले दिसत आहे. ...
खरीप हंगाम संपल्यानंतर भटक्या जमातींचे रोजगारासाठी भटकणे सुरु होते. हिवाळा सुरु झाला, की भटक्या जमातीचे तांडे एका गावावरून दुस-या गावात स्थलांतर करतात. ...
हृतिक रोशन आणि यामी गौतम यांचा काबिल हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल यात काही शंका नाही. हृतिकच्या आजवरच्या परफॉर्मन्सपैकी हा एक चांगला परफॉर्मन्स आहे. राकेश रोशन आणि हतिकची जोडी कहो ना प्यार है, कोई मिल गया, क्रिशनंतर नक्कीच एक हिट चित्र ...
'काबिल' सिनेमात ह्रतिक रोशन आणि यामी गौतम मुख्य भुमिुकेत आहेत. दोघांनीही अंधांची भूमिका साकारली असून दृष्टिहीन प्रेमीयुगुलींची प्रेमकथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. ...