जळगाव : कोट्यवधीची गुंतवणूक करून जळगावात विमातळाची उभारणी झाली मात्र विमान सेवा सुरू होत नसल्याने या परिसराची दुरवस्था होत चालली आहे. सद्य स्थितीत अगदी दर्शनी भागात वाढलेले गवती कुरण सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक असल्याचीच प्रचिती देते. ...
भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्यापासून महागाईच्या भुताने त्यास गाठले आहे. येनकेन प्रकारे महागाई वाढता कामा नये, म्हणून अन्नधान्य आणि इतर ...