टंचाई काळात २०१२ मध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये आर्थिक घोटाळा झाला. वरिष्ठांना कळवूनही कारवाई होत नाही, असा आरोप करून मानवाधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष सदाशिव निकम ...
समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी म्हाळसाबाई भांडारकर ट्रस्टच्या माध्यमातून यावर्षीपासून हिंद छात्रालय पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. ...