चित्रपट निर्माता- दिग्दर्शक महेश भट्ट यांना खंडणीसाठी धमकाविणाऱ्या लखनऊमधून संदीप साहू (२४) ला शनिवारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १० तारखेपर्यंत ...
मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत जाणारी वाहनांची संख्या, त्यामुळे वाहतूककोंडीची तीव्र बनत असलेली समस्या पाहता, आता यातून दोन वर्षांत ...
चलनातून रद्द झालेल्या जुन्या पाचशे आणि एक हजारांच्या १ कोटी ३६ लाखांच्या नोटा वर्तकनगर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी जप्त केल्या. याच प्रकरणात चार जणांना ताब्यात ...
कामकाजानिमित्त मोठ्या प्रमाणात स्त्रिया घराबाहेर पडतात. तेथे जशा त्या सुरक्षितह असाव्या लागतात. तितकीच स्वच्छतागृहासारखी त्यांची प्राथमिक गरज भागवण्याची ...
कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्र . ६ वर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास संतोष पुजारी (३५, रा. कळवा) याची मित्राने दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. याप्रकरणी ...
जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. तुमच्या प्रत्येकात परीक्षा उत्तीर्ण होण्याची पात्रता आहे. परीक्षेची तयारी तुम्ही जिद्दीने केल्यास अपयश ...
अनेक तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षा देतात. मात्र परीक्षेत पास झालो नाही, तर सगळे आयुष्य संपले, असे समजण्याची कारण नाही. अपयशाकडेही सकारात्मक वृत्तीने पाहा, असा सल्ला ...
रस्ते, पदपथ, गटारांची दुरुस्ती व निर्मिती करण्यावर महापालिकेने पाच वर्षांत तब्बल १५५० कोटी रुपये खर्च केले आहेत. प्रत्येक वर्षी सरासरी ३०० कोटींचा खर्च होत आहे. एवढा प्रचंड ...