मोबाईलवरूनच चर्चा : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात काँग्रेस कमिटीमध्ये भेट होणार होती ...
पाच हजार वर्षांपूर्वीपासून भारतीयांना लाभलेली आयुर्वेद प्रणाली सुदृढ राहण्याकरिता परिपूर्ण आहे. ...
स्वदेशी महासंघाच्या वतीने राजूरा येथील किसान भवनात शनिवारला सकाळी ११ वाजता शेतकरी मेळावा पार पडला. ...
जळगाव : शहराला पाणीपुरवठा वाघुरच्या मुख्य जलवाहिनीला खोटेनगर स्टॉपजवळ गळती लागली आहे़ चार ते पाच वर्षापासून याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने दररोज याठिकाणाहून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे़ या गळतीमुळे घनशाम नगरात पाणीच जात असल्याने रस्ते खरा ...
जुलै २०१६ ते जानेवारी २०१७ या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल आठ शेतकऱ्यांवर अस्वलीने हल्ला चढविला ...
दहा वर्षांपासून महाआघाडीची सत्ता : भाजप स्वबळावर लढणार; अन्य घटक पक्षांचीही चाचपणी सुरू ...
केंद्र शासनाने ८ नोव्हेंबरला १००० व ५०० रुपयांचे नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्याला ५० दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. ...
अनेक गरजुंना दोन घास अन्नासाठी वणवण भटकावे लागते. रुग्णांसोबत वा कामानिमित्त वर्धा सारख्या शहरात ...
वर्धा नदीच्या मुंगोली नजीक असलेल्या पुलावर रविवारी सकाळी ११.३० वाजता हायवा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो पुलावरील रेलिंगवर आदळला. ...
जिल्हा परिषदेतही चित्र दिसणार : बहुतांश नातेवाईक नेते परस्परविरोधी पक्षांत ...