मोहन आगाशे : ‘सोशल मीडिया’च्या अतिरेकामुळे आजची युवा पिढी दिशाहीन ...
उभरांढी येथे दारुबंदी करावी, या मागणीसाठी महिला व ग्रामस्थांनी मंगळवारी संघटितपणे निजामपूर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत संताप व्यक्त केला ...
राजकारणी संविधानाचे नाव घेतात. पण अंमलबजावणी व पालन करत नाहीत. प्रशासनात संविधान रुजविणे गरजेचे आहे. ...
मित्रानेच मित्रावर रॉडने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजता शनी पेठेतील घरकुल चौकात घडली. ...
मुख्यमंत्री विशेष निधीअंतर्गत भंडारा महावितरण मंडळास दोन टप्प्यात ४३ कोटींचा निधी मंजूर झाला. ...
उस्मानाबाद : सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील ४२ ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले़ ...
मुंबईतील बैठकीत वाद : जिल्हा परिषद निवडणूक; जत आणि मिरज तालुक्याचा निर्णय प्रलंबित ...
वाहतूकदारांच्या बंदला हिंसक वळण : नेहरू चौकात दोन रिक्षांच्या काचा फोडल्या; आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद ...
शौचालय बांधून गाव हागणदारीमुक्त व निर्मलग्राम करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शौचालय बांधकामासाठी आर्थिक मदत देण्यात येत असले ... ...
उस्मानाबाद : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस आहे. मात्र, अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेनेतील गटबाजी शमल्याचे दिसत नाही ...