शेतकऱ्यांचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जास्त कळतात, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर, ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे व प्रा. एम.एन. कलबूर्गी यांच्या हत्येचा निषेध म्हणून ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी आयएएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या. त्यानुसार, सध्याचे जमाबंदी आयुक्त एस. पी. कडू-पाटील हे नवे साखर आयुक्त ...
भारताच्या विधी आयोगाने अॅडव्होकेट अॅक्ट १९६१मध्ये मूलभूत सुधारणा सुचविल्याने पूर्ण देशामध्ये वकील वर्गात आगडोंब उसळला आहे. देशातील विविध भागांत राज्याच्या ...
‘व्यक्ती तशा वल्ली’ हे आपण नेहमीच बघतो, त्याचप्रमाणे करिअरनुसार मनुष्याचे व्यक्तिमत्त्व आणि व्यक्तिमत्त्वाप्रमाणे त्याचे करिअर घडलेले असते. पण एक गोष्ट ...
महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६०मध्ये झाल्यावर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या, त्यात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ ...