आपल्याकडे पूर्वी ३१ टक्के जंगल होते, मात्र आता ही टक्केवारी २०.४४ पर्यंत खालावली आहे. ...
राज्यातील कारागृहांची स्थिती सुधारण्यासाठी यापूर्वी दिलेल्या आदेशांची पूर्तता करण्यास सरकार अपयशी ठरल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी धारेवर धरले. ...
दिव्यांगाच्या सर्वांगीन विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोणताही दिव्यांग शासकीय योजनेपासून ...
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल करत शिक्षण उपसंचालक कार्यालयाने गुरुवारी सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. ...
सेवाग्राम येथील बापुकूटीच्या ऐतिहासिक इमारती मातीच्या बनल्या आहेत. ...
संयुक्त पुरोगामी आघाडी(युपीए)च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार, लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार शुक्रवारी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. ...
अभिनव उपक्रमाचा परिणाम ...
शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानंतर्ग अनुदानावर बियाणे देण्यात येतात. ...
विवाहितेला जीपमध्ये बसवून नागपूर मार्गे हिंगणघाटला नेत तिच्यावर अतिप्रसंग केल्याची तक्रार विवाहितेने गिरड पोलिसात केली. ...
पंदेकृवि: आता खरीप पिकांमध्ये करावा लागणार फेरबदल! ...