महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या कोकणातील पाच जिल्ह्यातील भौगोलिक मानांकन (Geographical Indication-GI) मिळालेला हापूस आंबा तसेच राज्यातील केशर, पायरी तसेच इतर वाणांचा आंबा उपलब्ध आहे. ...
तुम्ही हिंदूंना मारण्याचे आदेश दिलेत असं वाटते. तुम्ही ज्या लोकांना मारले ते हिंदू होते. तुम्ही हिंदूविरोधी आहात. महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा अपमान तुम्ही करताय अशी टीका सुनील शुक्ला यांनी केली आहे. ...
१९३० च्या महामंदीच्या काळातही अमेरिकेच्या अतिरेकी संरक्षणवादी धोरणामुळे आणि आयातीवरील वाढत्या शुल्कामुळे परिस्थिती बिकट झाली, हाही योगायोग आहे. जाणून घ्या काय होती ती भयावह काहाणी. ...