नांदेड : राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, त्याप्रमाणे विविध मागासवर्गीय महामंडळांचे कर्ज माफ करावे, यासाठी ३० जून रोजी भीमशक्तीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन केले. ...
बाल मृत्यूदर कमी करणे आणि बालकांमधील कुपोषण दूर करण्यासाठी सन २००५ पासून राज्यात राजमाता जिजाऊ माता - बाल आरोग्य व पोषणमिशन कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. ...
कुरापत काढून गोळीबार करणाऱ्या टोळीतील संशयित शेखर निकम, केतन निकम, विशाल भालेराव या तिघा फरार संशयितांना पंचवटी पोलिसांनी औरंगाबाद जिल्ह्यातून, तर संदीप पगारे यास नाशिकमधून ताब्यात घेतले़ ...