गेल्या सहा दिवसांपासून नागभीडसह ११ गावांना पाण्याचा पुरवठा करणारी तपाळ पाणी पुरवठा योजना बंद असल्याने ... ...
चिखली- नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आदिशक्ती आई रेणुका देवी चरणी लाखो भाविक लीन झाल्याने, चिखली शहरात भाविकांचा जनसागर उसळला होता. ...
येथील पठाणपुरा परिसरातील ठक्कर कॉलनी येथील कुलूप बंद घराचे कुलूप तोडून चोरांनी १३ लाख ७० हजार रुपये किंमतीचे ६८ तोळे सोन्याचे दागिणे लंपास केले. ...
जानेफळ- तत्काळ अवैध दारु विक्री तसेच गावरान दारु बंद करण्यात यावी, यासाठी पार्डी ता.मेहकर येथील महिलांनी एल्गार पुकारुन जानेफळ पोलीस स्टेशनला निवेदन दिले. ...
राज्य शासन सन २००८ पासून महाराष्ट्रात महा ई-सेवा केंद्र सुरु करून ग्रामीण भागातील जनतेचे कामे जनतेच्या सोईनुसार त्यांच्या गावातच व्हावे, .... ...
बालकाचा अपघाती मृत्यू : कारसह चालक फरार ...
संपूर्ण भारताचा सातबारा ज्याच्या नावाने आहे, ज्याचे चक्र राष्ट्रध्वजावर आहे, ... ...
चिखली- बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना कोलारा फाट्यानजिक घडली. ...
देशातील वेगवेगळ््या भागांत २०१४-२०१५ या वर्षांत पत्रकारांवर हल्ल्याचे १४२ प्रकार घडले, अशी माहिती लोकसभेत मंगळवारी प्रश्नोत्तर तासात देण्यात आली. ...
जेएसव्ही कंपनीने भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तथा नागपूर जिल्ह्यातील लाखो गुंतवणुकदार व अभिकर्त्यांची मोठी फसवणूक करून धोका दिला. ...