तालुक्यातील अडपल्ली माल ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मलकापूर येथे मागील आठवडाभरापासून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. ...
महाराष्ट्र बँकेच्या यूपीआय अॅपमधून झालेला ८५ लाखांचा गैरव्यवहार उघडकीस आणणाऱ्यांच्याच पाठीमागे बँकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. ...
आर्थिक दुर्बलांना मिळणार हक्काचे घरसुभाष भामरे : आडगाव येथे घरकुल योजनेचे भूमिपूजन; ग्रामस्थांनी फिरविली पाठ ...
गिट्टीखदानमधील महिला वकिलाची अल्पवयीन आरोपीने चाकूने भोसकून हत्या केली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. राजश्री ऊर्फ राजेशकुमारी विश्वस्वरूप टंडन (५२) असे ...
जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठविली राज्य निवडणूक आयोगाकडे माहिती ...
विवाहासाठी पैसे नसल्याने निराश झालेल्या एका २१ वर्षीय तरुणीने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी भिसे वाघोली (ता़ लातूर) येथे घडली. ...
आरमोरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वैरागड येथे ३० वर्षापूर्वीच्याच जुन्या पाणीपुरवठा ...
मुंबईची तहान भागविण्यासाठी महत्त्वाचा ठरलेल्या महत्त्वाकांक्षी गारगाई आणि पिंजाळ धरण प्रकल्पात सुमारे एक हजार आदिवासी कुटुंब विस्थापित होणार आहेत. ...
अकोला: टॉवर चौकात कार्यरत असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने अॅटोरिक्षाचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री टॉवर चौकात घडली. ...
शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी ९५ कोटी ३१ लाख रूपये खर्चाच्या भूमीगत गटार योजनेला राज्य शासनाने परवानगी दिली आहे. ...