खामगाव : घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून घरातून ३२ हजाराचा ऐवज लंपास केला. ही घटना शहरानजीकच्या वाडी येथे २५ एप्रिल रोजी उघडकीस आली. ...
यंदा देशभर चांगला पाऊस होण्याची खूशखबर असल्याने जुलैपासून सुरू होणाऱ्या २०१७-१८ या कृषीवर्षात देशात अन्नधान्याचे २७३ दशलक्ष टन एवढे न भूतो असे उत्पादन होईल, अशी सरकारची अपेक्षा आहे. ...