उस्मानाबाद :विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती न पाहवल्याने गावातीलच बर्फगोळे विक्रेते नवनाथ बलभीम मिसाळ यांनी स्व:खर्चातून शाळेसाठी सुमारे एक किलोमिटर अंतरावरून पाईपलाईन आणली आहे. ...
जालना : मराठवाडा शिवसंपर्क अभियानास मार्गदर्शन करण्यासाठी औरंगबाद येथे आलेले उद्धव ठाकरे यांच्यासमोर शेतकऱ्यांची भयावह परिस्थिती जालना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी मांडली. ...