बाई, ताई, बेटी, सखी, प्राणप्रिये आणि अजून काय काय असलेली तू हनी एकदाची येच! इकडे अर्थात पंचकुलाच्या पंचक्रोशीतील समस्त भगतगण पंचप्राण कंठाशी आणून तुझी वाट बघत आहेत. ...
ऐतिहासिक वारसा हा अनमोल खजिन्यासारखा असतो. सर्व शहरे किंवा परिसराला हे भाग्य मिळत नाही. औरंगाबाद शहर आणि परिसर हा त्यासाठी समृद्ध आहे. अगदी सातवाहनांपासून हा वारसा या परिसराला लाभलेला आहे. ...
शहरातील शिवाजी पुतळा भागात असलेल्या कौटुंबिक न्यायालय परिसरात पोटगीच्या वादातून औरंगाबादच्या युवकावर मेव्हण्याने तलवारीने हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. ...
ओमचे अपहरण झाल्यानंतर सतर्क झालेल्या पोलिसांनी 53 तास अहोरात्र मेहतन घेतली. संभाव्य आरोपींची माहिती संकलित करण्यासोबतच सर्व शक्यता पडताळून पाहायला सुरुवात केली. ओमचे प्राण वाचविणे हेच प्रमुख लक्ष्य पोलिसांनी डोळ्यासमोर ठेवले होते. आरोपी फोन केल्यानंत ...
खरे प्रेम मिळवायचे असेल तर काही पण कोणताही त्याग करण्याची तयारी ठेवावी लागले. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या सत्या नाडेला यांनाही याचा अनुभव आला होता. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणा-या विद्यार्थ्यांच्या प्रमाणाच्या निकषामध्ये बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...
कशिश पार्कच्या गेटवर रविवारी रात्री घडलेल्या हाणामारीच्या घटनेशी आपला कोणत्याही प्रकारे संबंध नाही. याऊलट, सागर मेटकरी आणि प्रशांत जाधव यांनीच हल्ला झाल्याचे कुभांड रचले. राजकीय सूड आणि वैयक्तिक आकसातून त्यांनीच हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप शिवसेना ...